न्याय महत्त्वाचा का आहे?www.marathihelp.com

मनुष्याच्या अस्तित्वाशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना जोडली गेली आहे. मनुष्य निसर्गाचा घटक आहे म्हणून त्याला योग्य - अयोग्य,न्याय - अन्याय या संकल्पना समजू शकतात. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचे अंतिम उद्दिष्ट आहे असे जगभरात मानले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:57 ( 1 year ago) 5 Answer 57248 +22