भारतात नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग, इ. स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे होते. १ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:08 ( 1 year ago) 5 Answer 35049 +22